Loksamvad News | लोकसंवाद न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय
No Result
View All Result
Loksamvad News | लोकसंवाद न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय

“त्या” घटनेला टोळ धाड प्रशासन जबाबदार – संजय काळे

संपादक सुभाष सुतार by संपादक सुभाष सुतार
May 28, 2025
in ताज्या बातम्या
“त्या” घटनेला टोळ धाड प्रशासन जबाबदार – संजय काळे

गेवराई- बीड : गढी ता. गेवराई जवळ घडलेल्या अपघातात सहाजण ठार झालेत. ही दुर्दैवी घटना सोमवार ता. 26 रोजी घडली होती. या घटनेला पाडळसिंगी टोल नाका प्रशासन जबाबदार आहे. या जबाबदारी पूर्णत: त्यांचीच आहे. संबंधितांवर कडक कारवाई करून, गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते ॲड.संजय काशीनाथराव काळे यांनी केली आहे. मागणीचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.

पाडळसिंगी टोल नाका ते गढी पर्यंत च्या रस्त्यावर जागोजाग लवण आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडलेत. त्यामुळे, अपघातात झालेत. परंतू , निगरगट्ट प्रशासन गेंड्याची कातडी पांघरूण, कोटीची टोल वसूल करण्यात दंग आहे. राष्ट्रीय महामार्ग व केंद्रीय परिवहन कार्यालयाला अपघात स्थळा संदर्भात अनेकदा विनंती केली. प्रत्यक्ष भेटून आंदोलनाची नोटीस दिली आहे. मात्र, निवेदनाची दखल न घेता, टोलनाका प्रशासन डोळेझाक करत आहे. आमचं
कोणीच काही वाकडं करू शकत नाही. राष्ट्रीय महामार्ग एजन्सी
व आय.आर.बी. यांची मुजोरी वाढत चालली आहे. गढी जवळ घडलेला अपघात रात्री अकरा वाजता घडला. त्यावेळी दोन्ही ठिकाणच्या लाईट बंद होत्या. गेल्या आठवडय़ात पावसाचा जोर होता. त्यामुळे,
खड्ड्यात पाणी साचल्याने अनेक वाहणांचा ताबा सुटल्याने अपघात झालेत. या अपघाताची संपूर्ण जबाबदारी टोळ धाड प्रशासनाची आहे. संबंधित अधिकारी यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते ॲड. संजय काशीनाथराव काळे यांनी केली आहे. संबंधित मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.


Previous Post

गढी जवळ अपघात – शहरात हुंदका आणि आक्रोश -सहा तरूणांचा जीव गेला , गेवराई तालुक्यावर शोककळा

Next Post

आयआरबी चे वरातीमागून घोडे – ही मुजोरी मोडून काढण्याची गरज

संपादक सुभाष सुतार

संपादक सुभाष सुतार

Next Post
आयआरबी चे वरातीमागून घोडे – ही मुजोरी मोडून काढण्याची गरज

आयआरबी चे वरातीमागून घोडे - ही मुजोरी मोडून काढण्याची गरज


ताज्या बातम्या

आमन सुतार यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्या – मातंग समाजाची मागणी

आमन सुतार यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्या – मातंग समाजाची मागणी

December 28, 2025
पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

बाळराजे पवार – सिर्फ नाम ही काफी है…!

December 21, 2025
कायदा हातात घेऊ नका, गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर , शहरात तगडा बंदोबस्त – पोनि. किशोर पवार

कायदा हातात घेऊ नका, गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर , शहरात तगडा बंदोबस्त – पोनि. किशोर पवार

December 20, 2025
गेवराईत थरार – पोलीसांचे कौतुक,

गेवराईत थरार – पोलीसांचे कौतुक,

December 18, 2025
जामीन मंजूर  – बाळराजे पवार अटक प्रकरण

जामीन मंजूर – बाळराजे पवार अटक प्रकरण

December 17, 2025
पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

December 16, 2025
  • Contact Us
  • About Us

© 2025. Website Development Mahesh Vispute (Beedkar) : 9822318809

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय

© 2025. Website Development Mahesh Vispute (Beedkar) : 9822318809

Join WhatsApp Group